जळगाव मिरर । १३ ऑक्टोबर २०२२
धरणगाव येथे गेली २२ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होत नसून नागरिकांना त्रास निर्माण होत होता नागरिक चा त्रास असून शिवसेना सह संपर्क गुलाबराव वाघ युवासेना जिल्हा प्रमुख निलेश चौधरी माजी नगराध्यक्ष उषाताई वाघ , सुशीला ताई चौधरी यांचा नेतृत्वाखाली शिष्टमंडळ मुख्याधिकारी यांना जाब विचारण्या साठी गेले होते परंतु तब्बल दोन तास मुख्याधिकारी लेट आल्याने शिवसैनिक रास्त रोखो अदोलन करण्यात आले यावेळी सप्तत शिवसैनिक यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील असून मंत्र्यांचा तालुक्यातील नगरपालिका ला जर 22 दिवस पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे ही शोकांतिका आहे तसेच शहरात फिल्टर प्लँट असून सुद्धा पाणीपुरवठा दूषित येत होतं असून नागरिक चे आरोग्य धोक्यात आहे
तत्पूर्वी उड्डाण पुलावर असंख्य शिवसैनिक यांनी रस्ता रोखो करून प्रशासनाचा निषेध केला अदोलन स्थळी महिलांना हंडा फेकून निषेध केला तसेच महिलांनी मुख्याधिकारी चा दालनाला कुलूप ठोकले होते तब्बल दोन तास नंतर मुख्याधिकारी अदोलन स्थळी आले तेव्हा त्यांना निवेदन सादर करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस निरीक्षक राहुल खाताळ यांनी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता मुख्याधिकारी यांनी आश्वासन दिल्यानंतर अदोलन मागे घेण्यात आले यावेळी उपस्थित नगरसेवक भागवत चौधरी सुरेश महाजन नगरसेविक कीर्ती मराठे जितेंद्र धनगर राजेंद्र ठाकरे अँड शरद माळी माजी उपनगराध्यक्ष कंखरे धिरेंद्र पुरभे भरत महाजन संतोष सोनवणे कृपाराम महाजन लष्मण महाजन बापू चावदस महाजन दिलीप महाजन सुनील जावरे रामकृष्ण महाजन यांच्या सह असंख्य शिवससैनिक उपस्थित होते