जळगाव ः प्रतिनिधी
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. त्यामध्ये शहरातील शिवाजी नगर परिसात असलेल्या सम्यक बुध्द विहार येथे भारत ससाणे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी श्री.ससाणे भाषणात म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना आरक्षणाचे जनक म्हटले जाते त्यांनी त्यांच्या हयातीत जे अस्पृश्यांकरीता, बहुजनांसाठी, जो शोषित वंचित समाज आहे त्याना इतर सक्षम समाजाबरोबर कसे आणता येईल त्यासाठी आरक्षणची गरज कशी यावर सखोल असे प्रतिपादन भारत ससाणे यांनी मांडले.
या नंतर तथागत गौतम बुद्ध पासून ते आण्णा भाऊ साठे पर्यंत जे बहुजन महापुरुष होऊन गेले त्यांची एकच विचार धारा आहे व त्या विरुद्ध एक विचार धारा आहे जे गुलाम बनवण्याचे काम करते आहे. त्यांनी कश्या पद्धतीने भारत स्वतंत्र झाल्यावर सुद्धा आपल्याला गुलाम बनवले आहे व आपल्या भारतीय संविधानामध्ये काय व कसे बदल करून देशाचे स्वातंत्र्य कसे धोक्यात आले आहे याचे सखोल असे मार्गदर्शन सुमित्र अहिरे सर यांनी केले.
तसेच कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार तर तथागत गौतम बुद्ध यांना अभिवादन करून त्रिशरण, पंचशील घेऊन करण्यात आली. यावेळी व्याख्याते संविधान जागर समिती प्रमुख भारत ससाणे, बामसेफचे राज्य कार्याध्यक्ष सुमित्र अहिरे उपस्थित होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून किर्तनकार ह.भ.प.मनोहर खोंडे, ॲड.सत्यजित साळवे, राजकुमार गवळी, विशाल वाघ, शिवम सोनवणे, सागर सपकाळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वितेसाठी राहुल भोई, गामिर शेख, विशाल सुरवाडे, पिंटू सोनवणे, चंद्रसेन निकम, सचिन सुरवाडे, देवानंद निकम, खुशाल सोनवणे, राहुल सोनवणे, प्रकाश सोनवणे, सागर सोनवणे, मुकेश सावकारे, सुनिल देहडे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमचे सूत्रसंचालन विजय सुरवाडे प्रस्ताविक .निलेशभाऊ बोरा केले तसेच कार्यक्रमाचे आभार इरफान शेख यांनी मानले.
यावेळी श्री.ससाणे भाषणात म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना आरक्षणाचे जनक म्हटले जाते त्यांनी त्यांच्या हयातीत जे अस्पृश्यांकरीता, बहुजनांसाठी, जो शोषित वंचित समाज आहे त्याना इतर सक्षम समाजाबरोबर कसे आणता येईल त्यासाठी आरक्षणची गरज कशी यावर सखोल असे प्रतिपादन भारत ससाणे यांनी मांडले.
या नंतर तथागत गौतम बुद्ध पासून ते आण्णा भाऊ साठे पर्यंत जे बहुजन महापुरुष होऊन गेले त्यांची एकच विचार धारा आहे व त्या विरुद्ध एक विचार धारा आहे जे गुलाम बनवण्याचे काम करते आहे. त्यांनी कश्या पद्धतीने भारत स्वतंत्र झाल्यावर सुद्धा आपल्याला गुलाम बनवले आहे व आपल्या भारतीय संविधानामध्ये काय व कसे बदल करून देशाचे स्वातंत्र्य कसे धोक्यात आले आहे याचे सखोल असे मार्गदर्शन सुमित्र अहिरे सर यांनी केले.
तसेच कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार तर तथागत गौतम बुद्ध यांना अभिवादन करून त्रिशरण, पंचशील घेऊन करण्यात आली. यावेळी व्याख्याते संविधान जागर समिती प्रमुख भारत ससाणे, बामसेफचे राज्य कार्याध्यक्ष सुमित्र अहिरे उपस्थित होते.
कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून किर्तनकार ह.भ.प.मनोहर खोंडे, ॲड.सत्यजित साळवे, राजकुमार गवळी, विशाल वाघ, शिवम सोनवणे, सागर सपकाळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वितेसाठी राहुल भोई, गामिर शेख, विशाल सुरवाडे, पिंटू सोनवणे, चंद्रसेन निकम, सचिन सुरवाडे, देवानंद निकम, खुशाल सोनवणे, राहुल सोनवणे, प्रकाश सोनवणे, सागर सोनवणे, मुकेश सावकारे, सुनिल देहडे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमचे सूत्रसंचालन विजय सुरवाडे प्रस्ताविक .निलेशभाऊ बोरा केले तसेच कार्यक्रमाचे आभार इरफान शेख यांनी मानले.
