सामाजिक

जी.एस.हायस्कूलचा ८४ वा वर्धापन दिन उत्साहात

अमळनेर : प्रतिनिधी शहरातील खानदेश शिक्षण मंडळाच्या जी.एस.हायस्कूलचा ८४ वा वर्धापन दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा झाला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे...

Read moreDetails

वेडसर इसमाला पोलिसांनी केले कुटूंबियांच्या स्वाधीन

निंभोरा : प्रतिनिधी येथील पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धुमाळ,पोहेकॉ विकास कोल्हे, चालक श्री.चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत तपासकामी सिंगत...

Read moreDetails

सक्षम नारी फाउंडेशनची आदिवासी पाड्यावर अनोखी भेट

भुसावळ : प्रतिनिधी पाऊस पडला कि सगळीकडे उत्साह पसरतो . पाणी म्हणजेच जीवन . ज्यामुळे शेतात पिके येतात , नदीला...

Read moreDetails

बस अपघातावर आ. गुलाबराव पाटील यांचे लक्ष

जळगाव  : प्रतिनिधी  अमळनेर आगाराच्या बसला अपघात झाल्याचे वृत्त येताच माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील यांनी तात्काळ जळगाव आणि खरगोन...

Read moreDetails

विद्यार्थ्यांना लवकर गुणपत्रिका द्या ; काँग्रेसच्या वतीने निवेदन

अमळनेर : प्रतिनिधी काँग्रेस पक्षातर्फे प्रताप महाविद्यालयायाच्या प्राचार्यांना व खा शि मंडळाचे चेअरमन, व्हाईस चेअरमन व संचालक मंडळ यांना निवेदन...

Read moreDetails

महाराष्ट्र अंनिसने विवेकी विचारांची ज्योत तेवत ठेवली आहे 

भुसावळ  : प्रतिनिधी  केवळ ज्ञान आणि माहिती मिळाली म्हणून संघटना कृतिशील होत नाही. त्यासाठी विचारांनी प्रेरित होऊन, स्वयंप्रेरणेने कृतीशील असणाऱ्या...

Read moreDetails

उर्दू प्राथमिक व माध्यमिक शाळेत शिक्षक, खोल्या व इतर सुविधा त्वरित उपलब्ध करून द्या

जळगाव : प्रतिनिधी शहर महानगरपालिका अंतर्गत जळगाव शहरात एकूण १० प्राथमिक व २ माध्यमिक शाळा सुरू असून या प्राथमिक शाळा...

Read moreDetails

शाश्वत शेतीसाठी एकात्मिक सिंचन प्रणाली महत्त्वाची – अतुल जैन

पुणे : प्रतिनिधी दिवसेंदिवस शेतीचे क्षेत्र घटत आहे त्यामुळेच भविष्यात अन्नसुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, यासाठी कमीत-कमी जागा, पाणी व...

Read moreDetails

गांधी रिसर्च फाऊंडेशनचा अभ्यासक्रम समाजाशी समरस करणारा : डॉ. सुदर्शन अय्यंगार

जळगाव : प्रतिनिधी गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना समाजाशी समरस करणारा आहे. गांधीजींच्या अहिंसक समाजाची संकल्पना...

Read moreDetails

वृक्षलागवडीसह वृक्षसंगोपन करून हरित जळगावचे ध्येय गाठू – आयुक्त विद्या गायकवाड

जळगाव :  प्रतिनिधी ‘निसर्गावरील मानवी अतिक्रमणामुळे निसर्गचक्र बिघडले आहे. त्यामुळेच कधी अतिवृष्टी, कधी कोरडा दुष्काळ, कोरोनासारख्या महामारी अशा अनेक समस्यांना...

Read moreDetails
Page 334 of 359 1 333 334 335 359
  • Trending
  • Comments
  • Latest

Recent News