• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

सर्वोच्च न्यायालयाचे स्थानिक निवडणुकीबाबत राज्य सरकारला आदेश !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 16, 2025
in राज्य, ब्रेकिंग, राजकीय
0
सर्वोच्च न्यायालयाचे स्थानिक निवडणुकीबाबत राज्य सरकारला आदेश !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ सप्टेंबर २०२५

राज्यातीली रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला 31 जानेवारी 2026 पूर्वी सर्व जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपालिका आणि महानगरपालिकांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच निवडणूक आयोगाला नोव्हेंबर 2025 पर्यंत ईव्हीएम मशीन उपलब्ध करून द्याव्यात, अशाही सूचना देण्यात आल्या.

गेल्या काही वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता या निवडणुकांना गती मिळणार आहे. न्यायालयाने दिलेल्या मुदतीनुसार, सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला ठराविक वेळेत निवडणूक प्रक्रिया पार पाडावीच लागणार आहे.

मे महिन्यात झालेल्या सुनावणी वेळी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र सरकारला चार महिन्यांत सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांची संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. त्याशिवाय जर ते शक्य नसेल, तर वेळ वाढवून घेण्यासाठी आमच्याकडे यावे लागेल, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले होते.

त्यानंतर निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू झाली. अनेक महापालिकांमधील प्रभाग रचना जारी करण्यात आली. जिल्हा परिषद, पंचायत समितीसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यानंतर आज राज्य आयोगाने सुप्रीम कोर्टात आज अर्ज दाखल करत आम्हाला जानेवारी 2026 पर्यंत मुदत वाढवून द्यावी, असा अर्ज राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात केला होता. या अर्जावर आज सुनावणी पार पडली.

सुनावणीदरम्यान न्यायालयाने आयोगाला “सप्टेंबरपासून जानेवारीपर्यंत एवढा मोठा अवधी का हवा?” अशी विचारणा केली. यावर ईव्हीएम मशीनची उपलब्धता नसणे, आगामी काळातील सण-उत्सव, विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि कर्मचाऱ्यांची कमतरता, अशी कारणे आयोगाच्या वतीने देण्यात आली. निवडणूक आयोगाने मांडलेल्या कारणांचा विचार करून सर्वोच्च न्यायालयाने मुदतवाढ देत असल्याचे सांगितले. त्यामुळे आता जानेवारी 2026 अखेरपर्यंत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे बंधनकारक ठरणार आहे. दरम्यान, ओबीसी आरक्षणामुळे यावर्षी निवडणुका होऊ शकल्या नाहीत. आम्हाला अपेक्षित होत की चार महिन्यांत निवडणुका व्हाव्यात. आम्हाला वाटत होते की, या महिन्याच्या शेवटी निवडणुका होतील. आज प्रकरण सुनावणीसाठी आल्यावर राज्य निवडणूक आयोग अर्ज करतेय की, आणखी निवडणुका पुढे ढकला. निवडणुका आणखी सूचीबद्ध झाल्या नाहीत. त्या व्हायला पाहिजे होत्या, अशी स्पष्ट नाराजी सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली. दरम्यान, 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व प्रकारच्या निवडणुका पार पडल्या पाहिजेत. तसेच राज्य निवडणूक आयोगाने त्यांच्या ज्या मागण्या असतील त्यासंदर्भात राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा असे सर्वोच्च न्यायालयाने मुदतवाढ देताना स्पष्ट केले आहे. ईव्हीएमची मागणी, कर्मचाऱ्यांची मागणी यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवा. सर्व मागण्या कशा पूर्ण करता येतील, कामाचे टप्पे कसे असतील यासंदर्भात न्यायालयाने आयोगाला वेळापत्रक दिले असल्याचे कोर्ट म्हणाले. “मागील सुनावणीवेळी चार महिन्यांत निवडणुका घेऊ म्हणणाऱ्या निवडणूक आयोगाचा हलगर्जीपणा झाल्याचे दिसत आहे”, अशी टिप्पणी देखील सर्वोच्च न्यायालयाने केली.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार 31 जानेवारी 2026 पर्यंत राज्य निवडणूक आयोगाला सर्व महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगर पंचायत आणि पंचायत समितांच्या निवडणुका घेऊन निकालही जाहीर करावा लागेल. एकंदरित जानेवारी अखेर सगळी निवडणूक प्रक्रिया पार पाडण्याचे आव्हान राज्य निवडणूक आयोगासमोर असणार आहे.

 

Related Posts

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत ८ महत्त्वपूर्ण निर्णय !
राजकीय

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत ८ महत्त्वपूर्ण निर्णय !

September 16, 2025
“मोठ्या उद्योगांना नव्हे, तर सामान्य जनतेला कर्ज द्या ; मंत्री नितीन गडकरींचा स्पष्ट सल्ला”
राजकीय

“मोठ्या उद्योगांना नव्हे, तर सामान्य जनतेला कर्ज द्या ; मंत्री नितीन गडकरींचा स्पष्ट सल्ला”

September 15, 2025
पत्नी अंगावर पडल्याने पतीचा जागीच गेला जीव !
क्राईम

पत्नी अंगावर पडल्याने पतीचा जागीच गेला जीव !

September 15, 2025
एस.आर.बी. इंटरनॅशनल स्कूल दहिवदचा 17 वर्षे आतील मुलींचा कबड्डी संघ विजयी
राज्य

एस.आर.बी. इंटरनॅशनल स्कूल दहिवदचा 17 वर्षे आतील मुलींचा कबड्डी संघ विजयी

September 15, 2025
जळगावात २६ सप्टेंबरचा मोर्चा ठरणार निर्णायक – बंजारा समाज तयार !
जळगाव

जळगावात २६ सप्टेंबरचा मोर्चा ठरणार निर्णायक – बंजारा समाज तयार !

September 15, 2025
वेळप्रसंगी छातीवर गोळ्या झेलू पण हा ; माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा इशारा !
राजकीय

वेळप्रसंगी छातीवर गोळ्या झेलू पण हा ; माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचा इशारा !

September 14, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
सर्वोच्च न्यायालयाचे स्थानिक निवडणुकीबाबत राज्य सरकारला आदेश !

सर्वोच्च न्यायालयाचे स्थानिक निवडणुकीबाबत राज्य सरकारला आदेश !

September 16, 2025
विश्वकर्मा समाज युवा संमेलन व पूजन दिवस भव्यतेने साजरा होणार..

विश्वकर्मा समाज युवा संमेलन व पूजन दिवस भव्यतेने साजरा होणार..

September 16, 2025
जळगावात तरुणीचा मोबाईल घेत चोरट्यांनी काढला पळ !

जळगाव नवीन बस स्थानकावर तरुणाचे दोन मोबाईल चोरी !

September 16, 2025
“शेती साहित्य चोरणाऱ्या टोळीचा भांडाफोड : निंभोरा पोलिसांची मोठी कारवाई !

“शेती साहित्य चोरणाऱ्या टोळीचा भांडाफोड : निंभोरा पोलिसांची मोठी कारवाई !

September 16, 2025

Recent News

सर्वोच्च न्यायालयाचे स्थानिक निवडणुकीबाबत राज्य सरकारला आदेश !

सर्वोच्च न्यायालयाचे स्थानिक निवडणुकीबाबत राज्य सरकारला आदेश !

September 16, 2025
विश्वकर्मा समाज युवा संमेलन व पूजन दिवस भव्यतेने साजरा होणार..

विश्वकर्मा समाज युवा संमेलन व पूजन दिवस भव्यतेने साजरा होणार..

September 16, 2025
जळगावात तरुणीचा मोबाईल घेत चोरट्यांनी काढला पळ !

जळगाव नवीन बस स्थानकावर तरुणाचे दोन मोबाईल चोरी !

September 16, 2025
“शेती साहित्य चोरणाऱ्या टोळीचा भांडाफोड : निंभोरा पोलिसांची मोठी कारवाई !

“शेती साहित्य चोरणाऱ्या टोळीचा भांडाफोड : निंभोरा पोलिसांची मोठी कारवाई !

September 16, 2025

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group